लोहारा गावातील ग्रामपंचायत चालत आहे वाऱ्यावर, पाण्याची समस्या कोणाकडे मांडावी, नागरिक त्रस्त, अधिकारी मस्त
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/संतोष मोरे
ग्रामसेवक साहेबांनी गावातील नागरिकांना सोडले वाऱ्यावर
बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे मागील काही महिन्यांपासून पाणी टंचाई सुरू झाली...
जलंब ठाणेदार अमोल सांगळे यांची दबंग कारवाई तीन अवैध दारू दुकाने कायमस्वरूपी बंद
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674
जलंबातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण,
परंतु गुटखा व्यवसायावरील कारवाई अपेक्षित
..जलंब: गेल्या काही महिन्यांपासून गावात वाढत चाललेल्या अवैध दारू विक्रीविरुद्ध जलंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार...


