Home Breaking News संतसंगतीमुळे मणुष्यांच्या जिवणाचे सार्थक होईल.

संतसंगतीमुळे मणुष्यांच्या जिवणाचे सार्थक होईल.

👉बालयोगी, प.पु. वैराग्यमुर्ती व्यंकटस्वामी महाराज यांचे प्रतिपादण.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 07 एप्रिल 202

माणशी देह हा नाशवंत आहे. संताची संगत केल्यास जिवण जगण्याचा खरा मार्ग मिळतो. अखंड हरिनाम सप्ताहात बालयोगी, वैराग्यमुर्ती व्यंकटस्वामी महाराज यांनी सवना भेटीदरम्यान उपस्थीत भाविक भक्तांना सवना येथे केले आहे. प्रत्येक शेतक-यांनी एकतरी गाय पाळावी. लाखांचा, पन्नास हजारांचा मोबाईल घेण्यापेक्षा गाई पाळा गाईमुळे वासरे जन्माला येतात. दुध मिळते. शेतकामाला बैल मिळतो, शेतीला शेणखत मिळते. गाईमुळे घरातील उत्पन्न वाढुन घरामध्ये समृध्दी येते. असेही ते म्हणाले. दत्तसंस्थान मठ पिंपळगांव येथे दिनांक 10 एप्रिल रोजी श्रमपरीहार कार्यक्रमाला उपस्थीत महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवहान त्यांनी केले आहे.

Previous articleव्हिजन कोचिंग क्लासेसचा आठवी एन एम एम एस मध्ये निकालात भरारी.
Next articleविविध कार्यकारी सोसायटी चापड गाव ता. निफाड च्या पंचवार्षिक निवडणुकीत व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक बंडु नाना दराडे यांच्या पॅनल ला 13 पैकी 13 जागांवर निर्विवाद बहुमत