बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बोध्द विहार बाळापूर येथे संपन्न
कार्यालयीन प्रतिनिधी : भारतातील सर्व संविधान वादी,लोकशाहीवादी स्वातंत्र्य दिवस आला आणि प्रजासत्ताक दिवस आला की प्रत्येक भारतीयांना आम्ही भारताचे लोक आहोत याचं स्मरण होते व भारत माझा देश आहे ज्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला कुठलाही भेदभाव न करता….स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्यायाची हमी दिली.
अश्या संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.

बैठक यशस्वी करण्यासाठी सिध्दार्थ वानखडे,(भारिप माजी तालुकाध्यक्ष) बाळापूर अशोकराव उमाळे,नाजुकराव उमाळे (माजी सैनिक )संजय उमाळे वंचीत बहुजन कार्यकर्ते देवानंद इंगळे, उमाळे, शेषराव उमाळे( टेलर )जितेंद्र उमाळे, श्रीकृष्ण तेलगोटे,राम डोंगरे, प्रकाश खनसरे,देवीदास म्हात्रे,अमोल हिवराळे डॉ शरद उमाळे धनराज इंगळे, गजानन वानखेडे, रामपाल तायडे, दादाराव वाकोडे,सुनिल पाचपोर, विष्णु बावणे,आदि





