Home 2022
Yearly Archives: 2022
रस्त्यावर पडल्याने गिट्टीने अपघातास आमंत्रण….
अपघात घडल्यास बघू रुद्रानी कंपनीचा व्यवस्थापकहिमायतनगर प्रतिनिधी :- कृष्णा राठोडरस्ते हे कोणत्याही देशाच्या प्रगतीकरिता महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात यामुळे भारत देश सुध्दा मागे राहता...
अपघातग्रस्त मुलाला वाळकेवाडी ग्रामस्थांचा मदतीचा हात…!
ग्रामस्थांनी गरीब कुटूंबियांतील मुलांना शस्त्रक्रियासाठी मदतीचा हात ...हिमायतनगर /..कृष्णा राठोड
एकाच कुटुंबातील दोघांसह, त्यांच्या आतेभावांचा असा चौघाचा भयानक अपघात झाला होता ,व तिघांनी जागीच जीव...
कारला सोसायटीच्या चेअरमन पदी गंगाराम पाटील चव्हाण तर उपचेअरमन पदी संजय घोडगे ,यांची बिनविरोध...
हिमायतनगर प्रतिनिधी/ कृष्णा राठोड
तालुक्यातील कारला येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काल 25 रोजी चेअरमन पदाची...
हुजपा च्या रा से यो शिबिरार्थीनी केले महामानवाच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण
हिमायतनगर ( कृष्णा राठोड)-येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय रासेयो विभागाच्या वतीने मौजे सरसम येथे आयोजित शिबिरामध्ये शिबिरार्थींनी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वेगवेगळ्या...
चारोळी
मोरपंख डोईवर धारिलें
आवाज मधुर करी बासुरी
राधेसंग खेळतसे रासलीला
प्रेमरंगी रंगला श्याम मुरारी@संजय सांगोलकर,करकंब@
मोबाईल
हातात नाही पैसा-पाणी
इथून तिथे ट्रान्सफर नाणी
घड्याळा विना दिसते वेळ
रेडिओ विना ऐकतो गाणी
गुगुलबाबा विश्वविद्यालय
चित्र-चरित्र, ज्ञान-भांडार,
बोटांवरची सर्कस न्यारी
त्या पोटात कॅलक्युलेटर
गप्पा-गोष्टी ऑनलाईन
पत्रपेटी झाली मॅसेंजर
संवाद, संपर्क क्षणोक्षणी
देश-विदेशीचे झाले...
ढगाळ वातावरणामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात.
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड.
दिनांक- 24 मार्च 2022या वर्ष भरापासुन शेतकरयांना एक नाही तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे.
गेल्या आठवड्यापासून हळद काढणीच्या कामांना गती मिळाली...
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका स्तरीय कार्यकारनी बैठक संपन्न!
हिमायतनगर | कृष्णा राठोड
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची हिमायतनगर तालुकास्तरीय कार्यकारणी बैठक आज परमेश्वर मंदिर सभागृहात पार पडली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर...
शायकीय योजना शेतकर्यांनसाठी खरेच वरदान आहेत का ?
खरच शासकीय योजना मोठ्या प्रमाणात शासन राबवत असते पण प्रत्येक योजनेत असे काही नियम अटी असतात त्या नियम अटींचा मागून शेतकर्यांची पिळवणूक होत असते...
अनमोल जीवनाचा हिशोब काय ठेवायचा।
काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहा मध्ये..
आपल्या थोड्या वर्षांचा..
हिशोब काय ठेवायचा ..आयुष्याने...