Bhumiraja
सिंधुदुर्ग मध्ये मोठी दुर्घटना, अकोल्यातील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू
अकोला- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या सुमारास पर्यटकांनी भरलेली बोट पलटी झाल्यामुळे त्यामध्ये अकोल्यातील युवकाचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे, यामध्ये अकोल्यातील आकाश देशमुख नामक...
नविन पिक कर्जाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
👉 भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी स्वप्नील आखाडे यांचे आव्हान
मारोती अक्कलवाड सवनेरकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 24 मे 2022
हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी नवीन पिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी...
हिमायतनगर तालुक्यात 10:26:,26 खतांचा तुटवडा….
मारोती अक्कलवाड पाटील
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 24 मे 2022
" जगाचा पोशिंदा शेतकरी"म
हि भावनीक उपमा कुणाच्याही सहज मनात दुःख देऊन जाते...
पण हिमायतनगर तालुक्यातील बळीराजाचे शेतीविषयक चित्र...
महाकावी वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने राष्ट्रीय गुणगौरव सोहळा व...
औरंगाबाद प्रतिनिधी
दि 21 मे 2022 रोजी आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी -नाशिक आयोजित महसूल प्रबोधिनी हॉल, औरंगाबाद येथे मोठ्या उत्साहात साजरे झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक...
नाशिक मधील प्रसिद्ध अहिल्याराम मंदिराच्या चरणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवाची निमंत्रण...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
22 मे रविवार रोजी नाशिक येथील पंचवटी मधील रामकुंडा जवळील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या अहिल्याराम मंदिरातील श्रीरामप्रभुना...
गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे दोन लाखांवर नुकसान
शेतकरी:- दामोदर वासुदेव गावंडे यांचा टाहो; गोरेगाव बु येथिल घटना
प्रतिनिधी:-योगेश घायवट वाडेगाव. येथुन जवळच असलेल्या गोरेगाव बु येथे गोठ्याला आग लागून शेतकऱ्यांचे जवळपास दोन...
पाण्याची बकेट गळ्यात अडकून हरणाचा मृत्यू..
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
हिमायतनगर प्रतिनिधी/ कारला शिवारातील विहीरीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाने बकेट मधील पाणी पिण्याच्या नादात गळ्यात बकेट अडकल्यामुळे हरणाचा गुदमरून मृत्यू झाल्याची...
नाथ समाजाचे भव्य मेळावा आयोजन….
राज्यमंत्री बच्चू भाऊ यांच्या हस्ते होणार उद्घाटन....
(प्रतिनिधी)-नाथ समाज कार्यात अग्रस्थानी असलेल्या वैदर्भीय नाथ समाज संघ या नाथ समाजा साठी कार्य करणाऱ्या संस्था वजा संघटनेच्यावतीने...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा निमित्त नाशिक मध्ये थेट जनसंपर्क अभियान
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
31 मे रोजी अहिल्यादेवी होळ कर यांच्या जयंती निमित्त नाशिक मध्ये जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्या...
रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी अस्मानी संकटात.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
दिनांक - 19 मे 2022
भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे आपण नेहमीच म्हणतो. कारण आपल्या भारत देशातील 80 ते 85 %...
