Bhumiraja
मन प्रकल्प व उतावळी प्रकल्प भरल्या मुळे शेतकऱ्यानं मध्ये आनंदाचे वातावरण
नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी
पिंपळखुटा : बुलढाणा जिल्ह्यातील मन प्रकल्प व उतावळी प्रकल्प दोन्ही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी आल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग आनंदात दिसत आहे
देऊळगाव...
दिघी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ५३ वा स्मृतिदिन मोठ्या...
१०० दीप प्रज्वलित करून शाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले...
हिमायतनगर प्रतिनिधी :- कृष्णा राठोड
तालुक्यातील दिघी येथे आज दिनांक १८ जुलै...
शहरात मुसळधार पावसामुळे नदी ला पुर
कृष्णा घाटोळ
भूमिराजा शहर प्रतीनिधी बाळापुर
बाळापुर - शहरात रविवार रात्री पासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मन नदी ला पुर आला.मन नदी ओहर फ्लो झाल्यामुळे नदी...
पिक विमा योजना: सहभागासाठी ई पीक पाहणी शक्तीची नाही
नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी
पातूर : प्रधानमंत्री पीक योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2022 या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2022 असून या...
महावितरणचा नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सतत खंडित……
👉 अधिकारी, कर्मचारी हे भ्रमणध्वनी उचलत नाहीत.....
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 17 जुलै 2022
" खेडे हे देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. खेड्यातील लोकांना विकास झाल्याशिवाय, देशातील...
धाराशिव साखर कारखान्याकडून मिळेनात ऊसाची देयके, उत्पादक शेतकरी हैराण
परभणी, (आनंद ढोणे) :- नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालूक्यातील जामगे शिवणी शिवारात असलेल्या धाराशिव साखर कारखाना (डि व्ही पी उद्योगसमूह) युनीट ३ या खाजगी साखर...
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करा – संतोष...
हिमायतनगर | कृष्णा राठोड
मागच्या ८ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागात प्रचंड नुकसान झाले आहे. कित्येकांची घरे कोलमडुन पडली आहेत...
भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन
शासन आपल्या दारी तत्त्वावर तहसील जनता शिबिरे राबवण्याबाबत
नासीर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी
पातूर : तहसील कार्यालय ला जात प्रमाणात व उत्पन्नाचा दाखले. नॉन क्रिमिनल. ईतर शैक्षणिक...
माय, बाप सरकार पिक नाही! आमचं काळीजचं नेलं हो नदीनं.
👉 शेतक-यांचा आर्त टाहो....
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक -16 जुलै 2022
पैनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम काळे दिवस घेऊन आला आहे. नदिच्या पाण्यांने शेतकऱ्यांचे पिकचं...
महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे...
मुंबई :-राज्य सरकारने मातंग, धनगर, बौध्द, वंजारी, मराठा, बंजारा,चर्मकार समाजा करिता विविध महामंडळे निर्माण केली, मग राजपूत समाजा करिता का नाही ? राजपूत समाजामध्ये...
