बोरगडी,बोरगडी तांडा येथील हजारो एकर जमिनी पुराच्या पाण्याखाली….

0

शेतात ओढे, नाले, नदीचे पाणी साचल्याने कोवळे पिकाचे झाले आहे नुकसान..... हिमायतनगर /-.कृष्णा राठोड तालुक्यात आठवड्याभरा पासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी ,नाले यांना पूर येऊन पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेता मध्ये साचले अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन जन जीवन विस्कळीत झाले, असल्याचे चित्रपहायला मिळत आहे. तर पैनगंगा नदी काठच्या गावांना शेतकऱ्यांना या महापुराचे पाणी शेतात साचल्याने शेतकरी...

गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे.

0

खामगाव प्रतिनिधी :-गुरु पौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनाना माझा प्रणाम. मानवी जीवनातील गुरूच्या महत्वाला साधू संत आणि ऋषी मुनींनी अनेकदा सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत गुरु चे स्थान अतिउच्च आहे. जरी बालकाच्या आई वडिलांना पहिला गुरु म्हटले जाते तरी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक गुरूच कारणीभूत ठरतो. भविष्यातील एक चांगला नागरिक घडवण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरूच प्रभाव टाकतात. आणि...

श्रीराम सेनेच्या वतीने मा.तहसीलदार साहेब, मा.गट विकास अधिकारी साहेब, मा.ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन

0

नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पातूर : श्रीराम सेनेच्या वतीने मा.तहसीलदार साहेब,मा.गट विकास अधिकारी तसेच मा.ग्रामविकास अधिकारी साहेबांना कावड यात्रेच्या मार्गाचे दुरुस्तीसाठी निवेदन देण्यात आले श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळा तसेच श्रीराम सेना यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे श्रावण महिन्यात कावड यात्रा पालखिचे आयोजन करण्यात येत असून पालखीचा मार्ग ढोणे नगर खानापूर रोड पातूर tkv चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक असा...

हदगांव – हिमायतनगर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा….

0

👉 मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी दिले निवेदन 12 जुलै 2022 मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी सत्ता असो कींवा नसो. पण तालुक्यातील सर्वसामान्य, शेतकरी, शेतमजुर जनतेची कामे करणारे लोकप्रिय नेते म्हणून परिचित आहेत. हे कोणालाही सत्य नाकारता येत नाही. आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री नां . एकनाथराव शिंदे साहेब...

हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी मुसळधार पावसामुळे पुन्हा संकटात…

0

लाखो हेक्‍टर जमिनीपुराच्या पाण्याखाली दि.12 जुलै. हिमायतनगर | कृष्णा राठोड मागील आठवडाभरापासून हिमायतनगर तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागातील परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे,गेल्या सहा दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही,सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे,अतिवृष्टीनेग्रस्त शेतकऱ्यांच्या...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

0

👉 भागवत देवसरकर यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी. दि.12 जुलै. 2022 मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड मागील आठवडाभरापासून आष्टी तामसा परिसरासहित हदगांव-हिमायतनगर तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या पाच दिवसापासून सूर्यदर्शनही झाले नाही. सततच्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसामुळे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले. शेतकऱ्यावर कोसळलेल्या नैसर्गिक...

सन्यासी वृत्तीने समाजात काम करणारा कार्यकर्ता निर्माण होणे गरजेचे……

0

शिक्षणाधिकारी विठ्ठल भूसारे परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- कार्यकर्त्यांनी सन्यासी वृत्तीने समाजात काम केल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही.त्यासाठी प्रकाश कांबळे यांचा आदर्श ठेवून कार्यकर्त्यांनी समाजात निःस्वार्थ आणि त्यागी वृत्तीने काम करावे. समाजाचा विकास आणि उद्धार होने केवळ अशक्य असल्याचे विचार परभणीचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी रीपाई नेते प्रकाश कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेल्वे इन्स्टिट्यूट पूर्णा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी...

पुरांचे पाणी शेतात गेल्याने पिकांचे अतोनात नुकसान.

0

👉 शेतक-यांचे अश्रु अनावर ! मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 09 जुलै 2022 सर्वत्र जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने, नालयाकाटच्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी जाऊन, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान तहसीलदार साहेब यांनी तलाठी यांना पाहणीचे निर्देश देऊन आमच्या शेतकऱ्यांचे अश्रु पुसावेत असी विनंती सवना ज. येथील शेतकरी बालाजी बुटनवाड, राजेश्वर बुटनवाड...

रिमझिम पाऊस पडे सारखा पैनगंगेचाही पूर चढे…पाणीच पाणी चोहीकडे…

0

संततधार पावसामुळे कापूस - सोयाबीन पिके चिबाडून जाण्याच्या मार्गावर; तर पावसाच्या झाडीने नागरिक त्रस्त हिमायतनगर, कृष्णा राठोड| गत चार दिवसापासून हिमायतनगर तालुक्यासह परिसरात सुरु असलेल्या संततधार सुरूच असून, या पावसाने परिसरातील ओढे, पैनगंगा नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. भीज पावसाने जमिनीला खडा फुटला असून, शेतात जमा झालेल्या पाण्याने कापूस, सोयाबीन, ज्वारीसह इतर पिके चिबाडून जाण्याच्या मार्गावर आली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत...

हिमायतनगर ते बोरगडी मुख्य रस्त्याचे चालू  असलेले काम थातूरमातूर .,..

0

आमदारांनी हिमायतनगर ते बोरगडी रस्त्या साठीचे मंजूर करून आणलेल्या पाच कोटी रुपयांचे काय? ........... हिमायतनगर :- कृष्णा राठोड तालुक्यातील बोरगडी.धानोरा. वा.टाकळी येथील नागरिकांना जीव मुठीत धरून घेऊन प्रवास करावा लागत होता ,नागरिकांना कोणत्या ना कोणत्या तरी समस्या समोर येऊन उभ्या रहात होत्या. शहराकडे जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटांचा प्रवास आहे पन जागोजागी खडे व गिट्टी उघड्यावर पडले आहेत त्यामुळे अर्धातास ते पाऊन...