जि.प.प्रा.शा.कोठा तांडा ने क्रांती दिन मानवी साखळीचे आयोजन करून केला साजरा…
हर घर तिरंगा लावण्यासाठी गावामध्ये विद्यार्थ्यांची रॅली काढून गावकऱ्यांना दिले प्रोत्साहन.... भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ कृष्णा राठोड ९१४५०४३३८१ हिमायतनगर:-तालुक्यातील कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य, यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत 9 ऑगस्ट रोजी मंगळवार सकाळी ८वा.क्रांती दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकांच्या मनात राष्ट्रभावना,प्रेम,जागृत करण्यासाठी व हर घर तिरंगा उपक्रम गावातील प्रत्येकाने स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवण्यासाठी...
जि.प.प्रा.शा.बोरगडी ने क्रांती दिन मानवी साखळीचे आयोजन करून केला साजरा.
हर घर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावे- सहशिक्षक पेंढारकर भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ कृष्णा राठोड ९१४५०४३३८१ हिमायतनगर:-तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य, यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हरघर तिरंगा उपक्रमांतर्गत 9 ऑगस्ट रोजी मंगळवार सकाळी ८वा.क्रांती दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकांच्या मनात राष्ट्रभावना,प्रेम,जागृत करण्यासाठी व हर घर तिरंगा उपक्रम गावातील प्रत्येकाने स्वतःच्या घरावर...
ओबीसीची जातीय जनगणना व्हा वी या करिता राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा दिल्ली मध्ये जंतर मंतर वर एल्गार
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा 6 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कॅबिनेट मंत्री मा. महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीच्या जातीय जणगणना करावी या मागणी करता आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश या सह अनेक राज्यामधील ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. या आंदोलना...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वानी साजरा करावा. 👉 प्रा. के.डी. कदम सर.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 08 आॅगष्ट 2022 आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या दैशाविषयी राष्ट्रभावना जागृत होऊन, राष्ट्राभिमान प्रत्येकांच्या मनात रुजवावा. म्हणुन केंद्र सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या मोहिमेत अंतर्गत हरघर तिरंगा घोषवाक्या प्रमाणे सर्वांनी घरोघरी लावावा. असे प्रतिपादन हु.ज. पा. उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगरचे समाजशास्त्र...
मराठवाड्यात पून्हा अतिवृष्टीला दमदार सुरुवात!
२०२२ खरीप हंगामाला वरुणराजाकडून "गुड बाय"!! परभणी, (आनंद ढोणे) :- महाराष्ट्रा बरोबरच मराठवाडा विभागातील आठही जिल्हा परिसर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीलाच म्हणजे सरत्या जूनपासून आणि सबंध जुलै महिन्यात सर्वत्र अतिवृष्टी पाऊसाने हाहाकार उडवला. तोच पून्हा ऑगस्ट महिन्यात देखील कधी मुसळधार तर कधी रिमझिम पाऊस चालूच आहे. अधूनमधून एक दोन दिवस उघडीप होवून अशाच जमीनी कोरड्या पडायला लागल्याकीच लगेच पाऊस...
केंद्रीय कृषीमुल्य आयोगाचे पाशा पटेल आणि गुणवंत पाटील हंगरगेकर यांचा वसमत येथे सत्कार आयोजित
हिंगोली, (आनंद ढोणे) :- महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांची व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांची केंद्र सरकारच्या कृषीमूल्य आयोग समितीवर नियुक्ती झाल्याने त्यांचा ९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १.०० वाजता वसमत येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्य जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित...
कविता
अंगद सुरोशे भुमीराजा न्युज हिमायतनगर / प्रतिनीधी पाया पडतो साहेब कायदा करा नवा आमच्या गुरूजीला फक्त आमच्या वर्गावर ठेवा ॥ वर्गात गुरूजीचं मस्त शिकवणं सुरू होते तेवढ्यात आॅफिसमधून तुमचा फोन येते वृक्षारोपण अहवाल ताबडतोब हवा आमच्या गुरूजीला फक्त आमच्या वर्गावर ठेवा ॥ साहेब खिचडी तुमची अशी कशी भारी गुरूजी गंजापुढे नुसत्या चकराच मारी किडा किटक खडा दिसू देवू नको देवा आमच्या गुरूजीला फक्त आमच्या वर्गावर ठेवा ॥ सुटका करा खिचडीतून त्यांना मिळू द्या उसंत तेव्हाच आमच्या...
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून.. शेतकऱ्यांना सरसकट 75 हजार रुपये अनुदान देण्यात यावे – आ. माधवराव पाटील जळगावकर
👉🏻 राज्यातील शेतकऱ्यांची सरसगट क्राप लोन माफ करावे... 👉🏻तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून जनतेचे प्रश्न मार्गी लावावे..... भूमीराजा न्यूज शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड - ९१४५०४३३८१ हिमायतनगर /- नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ह्याची मी स्वतः अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन स्वतः...
मोबाईलंच्या विळख्यात पडली तरुणाई…. 👉 दृष्टिक्षेप
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 07 आॅगष्ट 2022 आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला असला तरी, त्यापासून मिळणारे फायदे जास्त आणि तोटे कमी काहीचे असु शकतात. पण एखाद्या तंत्रज्ञानातील घटकांचा वापर अति होत असेल तर, त्यापासून धोका निर्माण होतो. हल्ली काहीसे असेच झाले आहे. "मोबाईल" यामुळे अख्खे जग जवळ आले असले तरी, त्यांचा वापर अधिक वाढतांना दिसुन येतो. त्यामध्ये...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती. 👉भावी उमेदवारच्या आशा आकांक्षेवर फिरले पाणी……
् @वार्तापत्र @ मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 07 आॅगष्ट 2022 महाराष्ट्र राज्यांत नविन सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नवनवीन निर्णय घेण्यात आले आहेत.मविका आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने जे निर्णय घेतले होते. त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. आणि शिंदे गट शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे युतीच्या या सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती दिली....
