शेगाव तालुक्यातील निंबी गावात स्मशानभूमी नाही अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी रस्ताही नाही गावकऱ्यांची मोठी कसरत.
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 जलंब: माणसाला जिवंतपणी सुविधा मिळाल्या नाहीत तरी चालतील, पण किमान मरणानंतर तरी सन्मान मिळावा," ही निंबी ता. शेगाव येथील ग्रामस्थांची आर्त हाक प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचलेली नाही. स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा होऊन ७८ वर्षे उलटली, तरी या गावाला हक्काची स्मशानभूमी मिळू शकलेली नाही.एकीकडे देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना, शेगाव तालुक्यातील निंबी येथील ग्रामस्थांना मात्र मरणानंतरही मरणयातना सोसाव्या...
शेगाव तालुक्यातील निंबी गावात स्मशानभूमी नाही अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी रस्ताही नाही गावकऱ्यांची मोठी कसरत.
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 जलंब: माणसाला जिवंतपणी सुविधा मिळाल्या नाहीत तरी चालतील, पण किमान मरणानंतर तरी सन्मान मिळावा," ही निंबी ता. शेगाव येथील ग्रामस्थांची आर्त हाक प्रशासनाच्या कानापर्यंत पोहोचलेली नाही. स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा होऊन ७८ वर्षे उलटली, तरी या गावाला हक्काची स्मशानभूमी मिळू शकलेली नाही.एकीकडे देश महासत्तेकडे वाटचाल करत असताना, शेगाव तालुक्यातील निंबी येथील ग्रामस्थांना मात्र मरणानंतरही मरणयातना सोसाव्या...
********अनुसूचित जाती उपवर्गिकरण खरंच न्याय देऊ शकेल का?*
पंजाबराव भिलंगे.सेवानिवृत्त मुख्याध्यापक अकोला. मो.नं.9767670341. सद्या महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे अ.ब.क.ड.वर्गीकरण चर्चेला सुरुवात झाली आहे. सद्या अनुसूचित जाती ला 13%आरक्षण दिले जाते. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या 59जाती आहेत."आरक्षणाचा लाभ फक्त महारांनी घेतला"असा आरोप करणारी एक जात आहे व त्याला सपोर्ट करणाऱ्या अनेक जाती सुध्दा आहेत. काही राजकीय मंडळींना अनुसूचित जाती मधे फुट पाडून आपली कायमस्वरूपी वोटबँक बनवायचा प्लॅन असल्याचे ऐकण्यात आले आहे....
हाता ते कारंजा रमजानपुर रोड दुरुस्ती व डांबरीकरण साठी
हाता वासीयानी केला रस्ता रोको संतोष मोरे बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम आज हाता ते कारंजा रमजानपुर रोड दुरुस्ती व डांबरीकरण हाता येथील नागरिक एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन केले .हाता ते कारंजा रमजानपुर रस्ता हा अर्धवट केला असुन केंद्रीय रस्ते महामार्ग अंतर्गत मंजूर असताना गावापासून झिरो वरुन किलोमीटरहून असणाऱ्या व मा खासदार ह्यांचे लोकसभा क्षेत्रात येत असल्याने हाता...
विद्यार्थ्याने अभ्यासात जिद्द, चिकाटी आणी सातत्य ठेवल्यास यश निश्चीत मिळते.
👉 *गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले यांचे प्रतिपादन मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 18 मार्च 2026 पि.एमश्री नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन 2025-2026 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत मौजे सवना ज. येथील *जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. येथील होतकरु विदयार्थी *सुरज रुख्मीनी देविदास अनगुलवार* हा नांदेड जिल्ह्यातुन *तिसरा* क्रमांकाने *97.50%* गुण घेऊन उतिर्ण झाला आहे.. त्याच्या यशाबद्दल हिमायतनगर पंचायत समिती...
रमजानसाठी बाळापूर बाजारपेठ सज्ज
ईदसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीत नागरिकांचा उत्साह संतोष मोरे तालुका प्रतिनिधी बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर येथे पवित्र रमजान महिन्याच्या अखेरच्या दिवसांकडे वाटचाल सुरू असताना बाळापूर शहरातील बाजारपेठांमध्ये सध्या मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ईदसाठी लागणारे कपडे, शिरखुर्म्याचे साहित्य व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा...
सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा चांदवडला थाटामाटात साजरा..
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती मार्फत श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या अश्वरूड स्मारकाची मागणी.. श्री समाधान बागल प्रतिनिधी )चांदवड .पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक आयोजित श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा ची ध्वजारोहण करून तसेच नर्मदा गोदावरी च्या जलाने जलाभिषेक करण्यात आला.अटकेपार झेंडे लावणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांना मोगलांकडून चांदवडची देशमुख देण्यात आली आणि चांदवड हे होळकरांचे...
वाचनाने माणूस प्रगल्भ बनतो: प्रा. डॉ. संजय जाधव
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 आई वडिलांनी लहानपानापासून संस्कार दिले. वडिलांनी सांगितले की साहेब बनण्यासाठी वाचावे व शिकावे लागते. सर्व प्रथम मी शिवाजी महाराजांचे पुस्तक हातात धरले तेव्हापासून मला वाचायची आवड निर्माण होऊन मी आज उत्तम साहित्यिक झालो. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज थोडे थोडे वाचन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ....
जलंब येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान
शासकीय योजनांची माहिती व नागरिकांना लाभ देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 जलंब:येथे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन जलंब येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुधीर खांदे अपार जिल्हाधिकारी बुलढाणा प्रमुख पाहुणे श्री सदाशिव शेलार उपजिल्हाधिकारी पुनवर्सन विभाग बुलढाणा कु.प्रज्ञा काकडे...
राज्य सरकारने कर्जमाफीचे निकष जाहीर करावेत…
👉 शेतक-यांची एकमुखी मागणी मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 12 मार्च 2026 या अधिवेशनात राज्यसरकारने शेतक-यांची दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली खरी, पण कर्जमाफीसाठी शेतकरी कसे पात्र ठरतील यांचे निकष अजुन गुलदत्सातच आहेत..निसर्गचा लहरीपणा कधी अतिवृष्ठी, कधी दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे पडलेले भाव आधी बाबींमुळे शेतकरी यावर्षी कमालीचे अडचणीत सापडले आहेत. शेतक-यांचे दोन लाख रूपयां प्रयंतचे पिककर्ज राज्यसरकारने माफ केले...







