लोहारा येथील नागरिकांचे पाण्यासाठी हाहाकार
लोहारा:- अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मागील कित्येक महिन्यापासून पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत .तरी याकडे ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी पाणीटंचाई कडे लक्ष देतील का.आता दहावीतील मुलांची परीक्षा चालू आहे घरात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे या मुलांना पाणी भरण्यासाठी आपल्या पुस्तकाला दुर ठेवून अगोदर पिण्यासाठी पाणी आणावे लागते. त्यामुळे या मुलांचे शिक्षणाचे नुकसान होत आहे.या मुलांचे शिक्षणाचे...
स्व.राजीव गांधी रुग्णालय येरवडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मिळालेलं वरदान आहे
आमचे प्रतिनिधी यांचा एक अनुभव पुणे- माझ्या तीन वर्षांची मुलगी रात्री जुलाब, खोकला आणि तापाने ग्रस्त झाली होती. रात्र कशीबशी काढली आणि सकाळी मुलीला घेऊन स्व.राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन घेलो. गर्दी नसल्याने १० रुपये पुढे करत केस पेपर सहज मिळवता आला लहान मुलांच्या ओपीडी बाहेर माझ्या अगोदर दोन महिला आपल्या बाळांना घेऊन बसलेल्या होत्या. आमचा नंबर आला. आतमध्ये दोन बालरोगतज्ज्ञ बसलेले...
हुजपाच्या रासेयो शिबिरार्थींना शिवार फेरीतुन मिळाले आधुनिक शेतीचे ज्ञान
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक - 30 मार्च 2022 येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या सहाव्या दिवशी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांकडून परिश्रम करून घेतले व ठीक नऊ वाजता करंजी येथील प्रगत व आधुनिक शेतकरी संजय चाभरेकर यांच्या शेतावर जाऊन वेगवेगळ्या पिकाचे केलेले आधुनिक उत्कृष्ट शेततळ्याच्या माध्यमातून विकासासाठी केलेले नियोजन पाहून विद्यार्थ्यांना आगळावेगळा अनुभव आला. त्याठिकाणी प्रगत...
अखेर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण
जिल्हाधिकारी व ग्रामपंचायतकडे दिला होता उपोषणाचा इशारा योगेश घायवट वाडेगाव. बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडेगाव येथिल नागरीकांच्या न्याय हक्काच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर २८ मार्च सोमवार पासून जगदीश अवचार हे आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. वाडेगाव येथील जगदीश रामकृष्ण अवचार यांनी वारंवार संबधित विविध विभागाकडे निवेदनातून मागणी करूनही उपयोग होत नसल्याने शेवटी आमरण उपोषणास सुरवात केली आहे ....
गोदामाई प्रतिष्ठानची नाशिक स्वच्छता अभियानाला सुरुवात –
नासिक कार्यकारी प्रमुख अध्यक्ष अभिनेत्री सृष्टी देव ची माहिती हेमंत शिंदे(नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा) महाराष्ट्र राज्य गोदामाई प्रतिष्ठान चे राज्य अध्यक्ष मा. आदिनाथजी ढाकणे व लोकप्रिय मराठी अभिने ते चिन्मय उद्घगीरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोदामाई प्रतिष्ठानची नासिक प्रमुख कार्यकारी अध्यक्ष सृष्टी देव, उपाध्यक्ष आबासाहेब देव, सदस्य मारुती देवकर, हेमंत शिरोड़े यांच्या प्रमुख सहभागाने व अन्य लोकांच्या मदतीने नासिकच्या पवित्र परंतु लोकांनी...
आ. माधवराव पाटिल जवऴगावर यांच्या हस्ते शेतकरी सुरोशे यांचा सत्कार…
हिमायतनगर तालुक्यातील सदन शेतकरी विंक्रम सुरोशे यांची राष्ट्रीय फलोत्पादन अभियांनाअंतर्गत पुणे येथील मोशी, कृषि प्रदर्शन या शेतकऱ्यांची निवड झाली होती. या अभ्यास दौर्या साठी बारामती कृषी विघापिठ लातुर, व राहुरी विद्यापीठ , परभणी, कर्जत, विद्यापीठ तसेच जेजुरी,आळंदी, शिर्डी,मयुरेश्वर मोरगाव,रांजनगाव,अशा विविध ठिकाणच्या शेती विषयावर अभ्यास दौरा संपन्न केला. या आनुशंगाने हदगाव- हिमायतनगर मतदार संघाचे लाडके आमदार माधवराव पाटिल जवळगांवर यांनी,...
मौजे पळसपुर येथील विविध विकास कामांचे भुमीपुजन व सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा….
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी आ. माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पळसपुर जि. प. प्रा. शाळेच्या दोन खोल्या, अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहचे लोकार्पण, आणि मानकेश्वर पाणंद रस्त्याचे व क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचे उद्घाटन आज दि. २७ रोजी करण्यात आले. यावेळी कृषि.उबास. सभापती डाँ. प्रकाश वानखेडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, माजी सभापती वामनराव वानखेडे, माजी संचालक रफीक शेठ, शिबदराचे चेअरमन जनार्दन...
हिमायतनगर शहरातील आठवडी बाजाराची नियमानुसार हराशी होत नसल्याने 29 मार्च रोजी शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांचे आमरण उपोषण..
हिमायतनगर प्रतिनिधी /.. कृष्णा राठोड शहरातील नगरपंचायत हद्दीमधील शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील रोज बाजार, आठवडी बाजार, शेळी बाजार ,व बैल बाजार ची हराशी दरवर्षी वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटन प्रकाशित करून ती करण्यात येते पण मागील एक वर्षापासून ही हराशी नियमानुसार होत नाही व ह्या वर्षी पण नगर पंचायत चे कर्मचारी व अधिकारी अशीच करणार असल्याचे कळताच दिनांक 29 मार्च रोज मंगळवारी ठीक...
रस्त्यावर पडल्याने गिट्टीने अपघातास आमंत्रण….
अपघात घडल्यास बघू रुद्रानी कंपनीचा व्यवस्थापक हिमायतनगर प्रतिनिधी :- कृष्णा राठोड रस्ते हे कोणत्याही देशाच्या प्रगतीकरिता महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात यामुळे भारत देश सुध्दा मागे राहता कामा नये म्हणून केंद्र सरकारने पक्के रस्ते बनवून देशातील नागरीकांना दळणवळणाच्या सोईचे रस्ते बनवण्याच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवल आहे. परंतु केंद्र सरकारच्या या महत्वकांक्षी निर्णयाला रस्त्याचे कामे करत असलेल्या कंत्राटदारांनी रस्ते धाब्यावर बसवण्याच काम करत असल्याचे...
अपघातग्रस्त मुलाला वाळकेवाडी ग्रामस्थांचा मदतीचा हात…!
ग्रामस्थांनी गरीब कुटूंबियांतील मुलांना शस्त्रक्रियासाठी मदतीचा हात ... हिमायतनगर /..कृष्णा राठोड एकाच कुटुंबातील दोघांसह, त्यांच्या आतेभावांचा असा चौघाचा भयानक अपघात झाला होता ,व तिघांनी जागीच जीव सोडला... मागील काही दिवसापूर्वी वाळकेवाडी येथील एकाच दिवशी अत्येंंन्त गरीब घरातील प्रमुुख तीन युवकांचा अपघाता दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता... या घटनेने वाळकेवाडीच नव्हे तर सर्व परिसरावर शोककळा पसरली होती... सर्व ग्रामस्थांना अश्रु अनावर झाले होते.. त्या अपघातात एकाच...
