धानोरा उपकेंद्र टीम ची बोरगडी तांडा २ येथे डेंगू रोगाची साथ निर्मूलनाच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना … ..!
बोरगडी तांडा येथील डेंगु साथीच्या रोगाने मृत पावलेल्या बालकाची वृत्त पत्रांनी व प्रसार माध्यमांनी दखल घेताच आरोग्य विभागाचे तातडीने खेडोपाडी तांडे वस्तीत साथीचे रोग थांबवण्यासाठीचे नियोजन सुरु.. हिमायतनगर / प्रतिनीधी( अंगद सुरोशे) तालुक्यातील मौजे बोरगडी तांडा २ येथे डेंगू सदृश्य आजाराने बालक दगावल्याची माहिती मिळताच आरोग्य विभाग अतिशय सक्रिय झाला असून धानोरा आरोग्य उपकेंद्र येथील टीम ने तातडीने पाऊले उचलत बोरगडी...
द्वेषाने पछाडलेला स्वयंघोषित संपादक…!!
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भारतीय नागरिकाला राज्यघटने मध्ये लेखन स्वातंत्र्य,विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे त्यामुळे प्रत्येक जण आपलं मतं नोंदवू शकतो. विचार प्रकट करु शकतो तशीच प्रत्येक विषयांवर टिका टिप्पणी सुद्धा करु शकतो.हा त्याचा अधिकार आहे...!! मात्र मतं नोंदवण्याच्या सबबीखाली, किंवा विश्लेषण,समीक्षण करण्याच्या सबबीखाली एखाद्या नेत्याच्या प्रतिमेवर, कार्यशैली वर आणि नेतृत्व गुणांवर चुकीच्या पद्धतीने, द्वेष भावनेने आणि अगदी...
अस असेल जुन 2024 पासुन नवीन शैक्षणिक धोरण
हेमंत शिंदे नाशिक: हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 बारावीनंतर आता पदवी चार वर्षांची! पदव्युत्तर पदवी एकाच वर्षात, डीएड- बीएड प्रवेश पूर्वीप्रमाणेच 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठासह संलग्नित सर्वच महाविद्यालयांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. आता पदवी तीन वर्षांची नसून चार वर्षांची असणार आहे. तर दोन वर्षानंतर पदवी शिक्षण सोडणाऱ्यांना डिप्लोमाची पदवी...
*सुखी माणुस*
✍️ *जिल्हा संपादक नांदेड*✍️ *माणसाला जमिनीला पाठ टेकताच ज्याला गाढ झोप लागते, तो या जगातला सर्वांत सुखी माणूस.* *ज्या माणसाला झोपताना त्याच्या मनावर कालच्या अपयशाचं मळभ किंवा उद्याच्या अपेक्षांचं ओझं नसतं. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो पुरेपूर आनंद मिळवित असतो.* *असा शांतपणे झोपणारा माणूस सकाळी लवकर उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि त्या बक्षिसाबद्दल जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त...
तहानलेल्या वन्य प्राण्यांची थेट गावाकडे धाव……
हिमायतनगर / प्रतिनिधी ( अंगद सुरोशे) उन्हाचा पारा चांगलाच तापल्याने वन्य प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच फजिती होत आहे तापमान वाढल्याने वन्य प्राणी जिवांना पाणी मिळत नसल्याने वानर सेनेने थेट गावाकडेच डेरा थाटला असल्याचे दिसून येते हे वन्य प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी गावाकडे तसेच तांडे वाड्यात शिरत आसुन ते स्वताचा जिव वाचवण्यासाठी पाण्याचा शोध घेत आहेत पण गावात येताच या वन्य प्राण्यांची...
डेंगूच्या आजाराचा ताप आल्याने बोरगडी तांडा येथील एका नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू……
हिमायतनगर / प्रतिनिधी ( अंगद सुरोशे) प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा अंतर्गत येणाऱ्या बोरगडी तांडा परिसरात डेंगू सदृश्य आजाराने एका नऊ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना १८ मे रोजी घडली. हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात काही दिवसापासून डेंगू सदृश्य आजाराचे मोठ्या प्रमाणात डेंगु,मलेरीया सारख्या रोगाचे रुग्ण आढळत आहे. बदलत्या वातावरणामुळे ताप,सर्दी, टायफाईड, यासह डेंगू या आजाराचे लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात भितीचे...
हिमायतनगर येथील महावितरण उपविभाग कार्यालयावर लाईट सुरू करण्याच्या मागणी साठी शेतकरी व मुक्या जनावरांना मोर्चा धडकला…
ता.प्र:-हिमायतनगर तालुक्यातील कार्ला ,सवणा,मंगरूळ सह सिरजणी फिडर परिसरातील शेतीला मागील 8 ते 10 दिवसा पासून लाईट पुरवठा न झाल्यामुळे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उप विभागीय कार्यालय येथे मुक्या जनावरांना घेऊन असंख्य शेतकऱ्यांनी ह्या परिसरातील लाईत तात्काळ सुरू करण्यात यावी ह्यासाठी आज तीव्र आंदोलन केले यावेळी शेतकरी शरद चायल,बालाजी ढोणे, सिताराम गायके,शाम बास्टेवाड, गणपत गुंडेवार, रुपेश तोटेवाड, लक्ष्मण...
कृषि विभागांतर्गत आपल्या शेतावर खरीप हंगाम मोहीमेचे आयोजन.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकरजिल्हा संपादक नांदेड दिनांक - 12 में 2024 हिमायतनगर तालुक्यातील तालुका कृषी कार्यालय हिमायतनगर यांच्या सौजन्याने कृषी विभाग आपल्या शेतावर. खरीप हंगाम 2024 मोहीम अंतर्गत मौजे आंदेगाव येथे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव साहेब, कृषि अधिकारी व पर्यवेक्षक काळे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री. वानखेडे साहेब, कृषी सहाय्यक सौ....
कवी सर्जेराव चव्हाण यांना ‘ राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार .
बुलढाणा ) येथिल जेष्ठ कवी ' लेखक सर्जेराव चव्हाण ' यांना यंदाचा ' संजीवनी ' संस्थेचा सन्मानाचा ' राष्ट्रकवी तुकाराम साहित्य पुरस्कार २०२४ साठी निवड करण्यात आली आहे . सदर पुरस्कार वितरण जून मध्ये दि . ६ / ६ /२० २४ रोजी केळवद गावी होणार आहे . साहित्य क्षेत्रात गाजलेले . 'आपण गाफील राहीलो तर .. या काव्यसंग्रहाचे लेखक कवी...
अस्ष्ठपैलु नैतृत्व असणारे, “प्रकाश यशवंत आंबेडकर” उपाख्य बाळासाहेब आंबेडकर 10 मे स्वाभिमान दिवस, आणी वाढदिवसाच्या शुभेच्छा.
कार्यालयीन प्रतिनिधी १. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा मुंबई हायकोर्टावर मोर्चा काढणारे, बाळासाहेब आंबेडकर ...! २. डाऊ प्रकल्पाविरोधात पहिल्यांदा ठोस भूमिका घेऊन वारकऱ्यांसोबत लढा देणारे, बाळासाहेब आंबेडकर ...! ३. वारकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी नागपूर विधानसभेवर मोर्चा काढणारे, बाळासाहेब आंबेडकर ....! ४. कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्यावर अंगावर वकिलाचा कोट चढवून कोर्टात अर्ग्युमेंट करून तरूणांना जेलबाहेर काढणारे, बाळासाहेब आंबेडकर ....! ५. डरबन (द. आफ्रिकेमध्ये) सयुंक्त राष्ट्र (UNO) संघात...








