विहीरीमध्ये पाय घसरून पडल्याने पळसपुर येथील शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यु

0

हिमायतनगर प्रतिनिधी /(अंगद सुरोशे भुमीराजा न्युज ) पळसपुर येथील अल्पभुधारक शेतकरी बालाजी किसनराव कदम हे आपल्या शेतामध्ये फवारणी करण्यासाठी विहीरीतुन पाणी काढत होते. पाणी काढत असताना पायाखाली असलेला दगड ढासळल्याने शेतकऱ्याचा विहीरीत तोल गेला पोहणे ऐत नसल्यामुळे शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली आहे. हिमायतनगर तालुक्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस झाला आहे त्यामुळे शेतातील विहीरी तुडुंब भरून वाहत...

निसर्गप्रेमींनी केले जांभूळ बेटावर वृक्षारोपण

0

परभणी, (आनंद ढोणे पाटील)-पालम तालूक्यातील गोदावरी नदी पात्रात मधोमध असलेल्या प्रसिद्ध जांभूळ बेटावर निसर्ग प्रेमी, वृक्षमित्र,पतंजली योग परिवार व पूर्णा शहरातील आनंदनगर येथील ओमशांती सेंटरच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वृक्षारोपण करण्यात येवून भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी, कृषीभूषण कांतराव झरीकर,पतंजली योग परिवाराचे जिल्हा प्रमुख अनिल अमृतवार, नांदेड येथील वृक्षमित्र परिवाराचे प्रमुख संतोष मुगटकर,जांभूळ बेट येथले सरपंच...

काटेरी वेड्या बाभळींनी घेरले पांगरा-पूर्णा रस्त्याला!

0

कार्यरत रोड गॅंगमेन सुस्त!! परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील पांगरा-पूर्णा रस्त्याला सध्या काटेरी वेड्या बाभळींनी घेरल्याचे पहावयास मिळत आहे.रस्त्याच्या दोन्ही किनाऱ्यावर वेड्या बाभळींचे प्रस्थ वाढले आहे. सदरील रस्ता हा परभणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतो. रस्त्याच्या कडेला किनाऱ्यावर वाढलेली झाडेझुडूपे तोडून घेऊन वाहतूकीसाठी येणारा अडथळा दूर करण्याकरीता सदर रस्त्यावर काम करण्यासाठी काही रोड गॅंगमेनची नियुक्ती असते. हे कार्यरत...

पूर्णेतील अंडरग्राउंड रेल्वे पूलाखाली पाणी साचल्याने रहादारीस मोठा अडथळा

0

परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा शहरातील एस्सार पेट्रोल पंपाजवळील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या लोहमार्गावर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने अंडरग्राउंड पूल बांधून तो कार्यान्वित केला आहे. त्या पुलाखाली सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने तेथून येणारी जाणारी दुचाकी, चारचाकी मोटार वाहने पाण्यात डुबत आहेत.यामुळे रहादारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पाऊसाळा सुरु झाला की, ज्या ज्या वेळी...

सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी घालवा :-विजय अंभोरे

0

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्तीपर्यंत आपापल्या क्षेत्रात काम करतोच परंतु सेवानिवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य समाजाच्या उत्थानाकरिता घालविणे आज काळाची गरज आहे असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक विजय अंभोरे यांनी काढले दिनांक ०३ जुलै रोजी खामगाव येथे सेवानिवृत्त सहाय्यक अध्यापक शा.ना.मानकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते याप्रसंगी खामगाव...

पावसाळा आला तरी महामार्गावर पुलांचे काम अपूर्णच !

0

वळण रस्त्याने जातांना वाहनधारकांना कसरत करावी लागते. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 03 जुलै 2022 नाशिक- निर्मल महामार्गावरील सवना गावच्या हद्दीतील पहिल्या नाल्यावर या भागातील नागरिकांनी पुलाची मागणी केली होती. नागरीकांची मागणी लक्षात घेता, आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी या पुलास मंजुरी मिळवुन दिली. परंतु उन्हाळ्याच्या सुरु होताच, चार महिने झाले संबंधित शासकीय गुत्तेदार यांनी जुन महिना संपला तरी पुलाचे...

परभणी-हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पाऊसाच्या प्रतिक्षेत

0

परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- मराठवाड्यातील हिंगोली-परभणी जिल्ह्यातील काही शेत शिवार भागात आद्रा नक्षत्राचा ब-यापैकी पाऊस पडला. त्याच पाऊसाच्या ओलीवर शेतक-यांनी खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, ज्वारी आदी पिकाची पेरणी केली. त्याच बरोबर हळद पिकाची देखील मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. यानंतर एक दोन वेळा साधारण पाऊस झाला तर काही भाग कोरडाच असल्याने तेथील पेरण्या रखडल्या आहेत. ज्या...

मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त गोर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

0

गोरसेना हिमायतनगर शाखेच्या वतिने मोठ्या आनंदात संपन्न हिमायतनगर/- कृष्णा राठोड गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भिया चव्हाण यांच्या मार्गदर्शनाणे वसंतराव नायक जयंती निमित्त गोर गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यामध्ये दहावी व बारावी च्या हिमायतनगर तालुक्यातील 84 विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या सह विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचे सत्कार करण्यात आला. स्व,.वसंतरावजी नायक साहेब यांच्या बद्दल काही बोलायचं म्हणजेज जर दोन वर्षात महाराष्ट्र राज्याला अन्नधान्या पासुन स्वयंपुर्ण...

सर्वच सिम कार्ड कंपनीची कनेक्टिव्हिटी होतेय गायब

0

सिम कार्डधारक ग्राहक त्रस्त! परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्यात गत काही दिवसापासून ओडाफोन- आयडिया ( व्हि आय), जिओ, एअरटेल या खासगी मोबाईल सिम कार्ड असणाऱ्या कंपन्यांची नेटवर्क कनेक्टिव्हिटी गायब होत आहे. त्यासोबतच भारत संचार निगमच्या बि एस एन एल सिम कार्डची देखील तीच परिस्थिती आहे. नेटवर्क कनेक्टिव्हिटी अधूनमधून गायब होत असल्याने असंख्य सिम कार्डधारक ग्राहक त्रस्त होत आहेत.कधी मोबाईलच्या स्क्रिनवर...

हिमायतनगर पंचायत समिती कार्यालय येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्ताने कृषी दिन कार्यक्रम संपन्न !

0

हिमायतनगर/..कृष्णा राठोड कृषी विभाग , महाराष्ट्र शासन , व कृषी विभाग ,पंचायत समिती हिमायतनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त हिमातयतनगर पंचायत समितीतील वसंतराव नाईक सभाग्रहात कृषिदिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी हिमायतनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी के.व्हि.बळावंत साहेब हे तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी राठोड मा.पंचायत समिती सदस्य, नायब तहसीलदार विकास...