माधव चिंतमवाड यांची लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 25 जुलै 2025 नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे लोहगाव या गावातील पेरकेवाड समाजाचे, शेतकरी कुंटुबातुन आलेले अभ्यासात जिद्द, चिकाटी आणी सातत्य ठेवत चिंतमवाड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन उपशिक्षणाधिकारी या पदासाठी पहिली नियुक्ती परभणी येथे मिळाली. पेरकेवाड, पेरकी समाजातील होतकरु तरुणाने ईतर समाजातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या तरुणांपुढे एक आदर्श निर्माण...
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 जुलै 2025 करंजी या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक_साहित्य वाटप... कामारी जिल्हा परिषद हायस्कूल येथे #वृक्ष_लागवड करण्यात आली हा कार्यक्रम युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी यांचा नेतृत्वात पार पडला...त्यावेळी प्रमुख उपस्थित भाजपाचे जिल्हा चटणीस आशिषजी सकवान कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा विधानसभा अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंश युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील देवराये...
नवनियुक्त जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ श्री.जगदीशजी बारदेवाड व शिवसेना तालुकाप्रमुख संजय काईतवाड यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक-15 जुलै 2025 हिमायतनगर - तालुक्याचे भुमिपुत्र डॉ.जगदिश लिंगन्ना बारदेवाड यांची नांदेड जिल्हा पुरवठा अधिकारी (DSO) पदी नियुक्ती झाल्याबद्दल यांचा व बोरगडी येथील माजी सरपंच संजयजी काईतवाड शिवसेना हिमायतनगर तालुकाप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल या दोन्ही तरी हिमायतनगर तालुक्यातील शेकडो समाज बांधवांच्या उपस्थित गोल्ला गोलेवार यादव महासंघ हिमायतनगर तालुक्याच्या वतीने भव्यदिव्य सत्कार रविवारी सकाळी ठिक 11...
चांदवडला होळकरवाडा ( रंगमहाल ) येथे सुखदेव माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय इंदिरानगर नाशिक च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट…
सोमवार , दिनांक - १४ जुलै २०२५ हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्युज मो. नंबर - 8983319070 होळकरवाडा (रंगमहाल) येथे सोमवार ( दि. १४ जुलै ) रोजी सुखदेव माध्य. व कनिष्ठ महाविद्यालय इंदिरानगर नाशिक येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. यावेळी प्राचार्य दत्तात्रय बारगळ सर यांनी विद्यार्थ्यांना होळकर राजघराण्याचा व होळकरवाडा ( रंगमहाल ) चा इतिहासा विषयी व्याख्यान दिले. " लोकमाता पुण्यश्लोक...
हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात हुमणी अळी व सुतकृमी मुळे सोयाबीन व हळद पिकांचे नुकसान
कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर शेतकरी सध्या एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे हैराण होत आहेत. यंदा वेळेवर पेरणी झाली, पेरणी केल्यानंतर पाऊस नाही सोयाबीन उगवण समस्या झाली बुरशीचा प्रादुर्भाव झाला उगवण अडचणी आल्या, नंतर काही शेतकऱ्यांची सोयाबीन चांगले उगवण क्षमता झाली पण त्यात सुद्धा अनेक संकटात आली नीलगायी आणि हुमणी अळी यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटांमुळे अनेकांना दुबार...
धनगर समाजाच्या विध्यार्थीची बोगस वसतिगृहे दाखवून धनगर समाजाच्या विध्यार्थ्याच्या नावावर लुटले सरकारी अनुदान
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 कागदावर बोगस वसतिगृहे दाखवून धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटणारे हे महाभाग कोण? श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने योजना सुरू होते. आणि भ्रष्टाचाराची कुरण बनते? खुद्द राज्याचे इतर बहुजन कल्याण खात्याचे मंत्री अतुल सावे यांच्याच जिल्ह्यात या योजनेतून कोट्यवधी रुपये उकळले गेलेत. हा प्रकार राजरोसपणे सुरू होता....
सेंद्रिय शेतीकडे चला
👉 उपविभागीय कृषि अधिकारी आर. डी. रणविर यांचे प्रतिपादण कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे आज सेंद्रिय शेतीचे आयोजन करण्यात आले. झपाटयाने वाढत चाललेले प्रदीर्घ आजार कॅन्सर बि. पी, शुगर , पॅरालीसीस, हृदयरोग, यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका वाढत चाललेला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त कॅन्सरचे प्रमाण पळसपुर गावामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये खूप फोफावत चालला आहे. जर वेळीच त्यांचे उच्चाटन...
दुःखद निधन वार्ता
विजयप्रकाश रमनदास चन्ना,उपसंचालक, कृषी विभाग, वर्धा (महाराष्ट्र शासन) यांचे आज दिनांक ०५/०७/२०२५ रोजी सकाळी ७:४० वाजता दुःखद निधन झाले. महाराष्ट्र शासन कृषि विभागातील अत्यंत कुशाग्र बुध्दीचे अधिकारी, शांत, संयमी असणारे म्हणुन त्यांची कृषि विभागात ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, पाच भाऊ, एक बहीण, दोन भाचे, बारा पुतणे, चार पुतण्या, एक नातू व एक पंतू असा मोठा परिवार आहे. त्यांचा...
वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान, वनविभागाने लक्ष देण्याची गरज..!
जलंब:- (संदिप देवचे) शेतकरी शेतात दिवसभर काम करतात.जलंब पहुरजिरा शिवारात रात्री वन्य प्राणी रोही,हरिण, रानडुक्कर पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. वारंवार वन विभागाकडे तक्रारी केल्या तरी काही फरक पडत नाही. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून महागडे बियाणे, खते खरेदी केले व काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतीसाठी बियाणे, खते, औषधी खरेदी केली व शेतकऱ्यांनी पेरणी व लावगड...
हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधुनी पुकारलेल्या आंदोलानाचे यशाचा नाशिक मध्ये ढोल वाजून पेढे वाटून जल्लोष साजरा
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 राज्य सरकारच्या त्रिभाषेच्या हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात ठाकरे बंधुंनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले असून, राज्य शासनाने या आंदोलनाचा धसका घेऊन ; हिंदी भाषेच्या सक्ती चा GR अखेर रद्द केला. या निमित्ताने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहराच्या वतीने मराठी भाषेचा विजय झाला असून मराठी भाषेच्या एकजुटीचा हा विजय...








