मन प्रकल्प व उतावळी प्रकल्प भरल्या मुळे शेतकऱ्यानं मध्ये आनंदाचे वातावरण

0

नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पिंपळखुटा : बुलढाणा जिल्ह्यातील मन प्रकल्प व उतावळी प्रकल्प दोन्ही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी आल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग आनंदात दिसत आहे देऊळगाव साक्रशा.शिरला या गावाच्या नावाने मन उतावळी प्रकल्प प्रसिद्ध आहेत देऊळगाव साक्रशा,शिरला, अडगाव,राहेर,पिंपळखुटा, उमरा,या गावांना उन्हाळी पिकासाठी याच प्रकल्प मधून पाणी मिळते धरण भरल्यामुळे उन्हाळी पिके चांगल्या प्रकारे उत्पादन मिळते सतत च्या पावसामुळे आताचे पिके धोक्यात आल्याचे दिसून...

दिघी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा ५३ वा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा ….

0

१०० दीप प्रज्वलित करून शाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले... हिमायतनगर प्रतिनिधी :- कृष्णा राठोड तालुक्यातील दिघी येथे आज दिनांक १८ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मित्र मंडळ दिघी आणि सामाजिक कार्यकर्ते तथा ( पत्रकार ) मा. गंगाधर गणपत गायकवाड यांच्या वतीने साठे नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची...

शहरात मुसळधार पावसामुळे नदी ला पुर

0

कृष्णा घाटोळ भूमिराजा शहर प्रतीनिधी बाळापुर बाळापुर - शहरात रविवार रात्री पासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मन नदी ला पुर आला.मन नदी ओहर फ्लो झाल्यामुळे नदी वरील धरणातुन काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामळे मन व महेशा नदीच्या पात्रा बाहेर पाणी आल्याने नदी वरील पुलावरुन पाणी गेल्यामूळे नवानगर व कासारखेड मधुन शहरातील मुख्या बाजार पेठेत जाण्याचा काही तासा पुरता संपर्क...

पिक विमा योजना: सहभागासाठी ई पीक पाहणी शक्‍तीची नाही

0

नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पातूर : प्रधानमंत्री पीक योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2022 या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2022 असून या योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद करणे शक्‍तीची नसल्याने कृषी आयुक्तांनी दिनांक 15 जुलै रोजी काढलेल्या पत्रकाद्वारे पोस्ट केले आहे. कृषी आयुक्तांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार, खरीप 2022 मध्ये या योजनेच भाग घेण्याचा अंतिम दिवस 31...

महावितरणचा नाकर्तेपणामुळे ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सतत खंडित……

0

👉 अधिकारी, कर्मचारी हे भ्रमणध्वनी उचलत नाहीत..... जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 जुलै 2022 " खेडे हे देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. खेड्यातील लोकांना विकास झाल्याशिवाय, देशातील अंधार नाहीसा होणार नाही...... 👉 राष्ट्रपिता महात्मा गांधी देश स्वातंत्र्याचा (75) वा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या जोरदार तयारीत आहे. पण वास्तविक पाहता, आजही ग्रामीण भागाचा विकास जसा व्हावा तसा झालेला दिसत नाही. कारण भ्रष्ट यंत्रना, कामचुकार पध्दतीने...

धाराशिव साखर कारखान्याकडून मिळेनात ऊसाची देयके, उत्पादक शेतकरी हैराण

0

परभणी, (आनंद ढोणे) :- नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालूक्यातील जामगे शिवणी शिवारात असलेल्या धाराशिव साखर कारखाना (डि व्ही पी उद्योगसमूह) युनीट ३ या खाजगी साखर कारखान्याने परभणी जिल्ह्यातील शेतक-यांचा शेकडो टनेज ऊस गळीत हंगाम २०२२ मध्य गाळपासाठी मे अखेर पर्यंत खरेदी करुन नेला. परंतू, असंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देवू असलेली त्या ऊसाची देयके (बीले) अजूनही दिल्या गेली नाहीत. त्याच बरोबर...

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत करा – संतोष आंबेकर

0

हिमायतनगर | कृष्णा राठोड मागच्या ८ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागात प्रचंड नुकसान झाले आहे. कित्येकांची घरे कोलमडुन पडली आहेत तर कोणाची गुरे वाहुन गेली आहेत तर कुणाची गुरे उपासमारीने मरण पावली आहेत. शेतात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने शेताची शेततळे झाले आहेत. त्यामुळे पीक पुर्णपणे वाहुन गेले आहे तसेच त्यासोबत मातीही वाहुन गेली आहे. त्यामुळे नागरिकांचे...

भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

0

शासन आपल्या दारी तत्त्वावर तहसील जनता शिबिरे राबवण्याबाबत नासीर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पातूर : तहसील कार्यालय ला जात प्रमाणात व उत्पन्नाचा दाखले. नॉन क्रिमिनल. ईतर शैक्षणिक विद्यार्थी आवश्यक प्रमाणपत्र. शासन आपल्या दारी तत्त्वावर तहसील जनता शिबिरे राबविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा चे उपाध्यक्ष विठ्ठल ताले यांनी व याचे सहकारी, भारतीय जनता युवा मोर्चा सहकार्यामार्फत आपले तहसील कार्यालय चे कामे व शैक्षणिक...

माय, बाप सरकार पिक नाही! आमचं काळीजचं नेलं हो नदीनं.

0

👉 शेतक-यांचा आर्त टाहो.... जिल्हा संपादक नांदेड दिनांक -16 जुलै 2022 पैनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांना यंदाचा खरीप हंगाम काळे दिवस घेऊन आला आहे. नदिच्या पाण्यांने शेतकऱ्यांचे पिकचं नाही तर जमिनीवरील जो वरचा तिस इंचाचा सुपीक थर असतो. तोच वाहुन गेल्याने शेतकऱ्यांच्या तोंडुन एकच शब्द निघाले...... " माय, बाप सरकार पिक नाही हो आमचं काळीजचं नेलं नदिनं.... अशा आक्रोश करीत बळीराजाचे यावर्षीचे स्वप्न...

महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे साकडे :- अजयसिंह सेंगर

0

मुंबई :-राज्य सरकारने मातंग, धनगर, बौध्द, वंजारी, मराठा, बंजारा,चर्मकार समाजा करिता विविध महामंडळे निर्माण केली, मग राजपूत समाजा करिता का नाही ? राजपूत समाजामध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणाना रोजगार करिता कर्ज देणे करिता "महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ" स्थापना करण्यासाठी राजपूत समाजाचे नेते व राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यानी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, राजपूत समाजाच्‍या विकासा...