जलंब गणेश विसर्जन मिरवणूका शांततेत संपन्न
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब: भाद्रपद शुक्ल अनंत चतुर्दशी शुभ दिवस..भक्तिभाव, अध्यात्म आणि दिव्य भव्य दिव्य असे बँड ढोल ताशाच्या गजरात ओतप्रोत जलंब गाव दुमदुमले आणी दहा दिवसाचा गणरायाचा ऊत्सव आज समाप्त होवुण पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज जलंब येथील मिरवणुका शांततेत व नियमाच्या चौकटीत दहा ला बंद झाल्या मिरवणूकी मधे कुठल्याच प्रकारचा विदविवाद न होता पोलीसांना सहकार्य...
जलंब गणेश उत्सवा निमित्य श्री पाई मंदिर येथे गुरूदेव भजणी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न
संदिप देवचे 9860426674/जलंब:येथील प्रसिध म्हणुन ओळखले जानारे भजनी म़डळ म्हणजे गुरूदेव भजणी मंडळ जलंब आहे..हे मंडळ खुप वर्षा पासुन स्वचलीत मंडळ आहे गावकरी या मंडळाचे भजन ऐकण्या साठी नेहमीच उत्सुक असतात म्हणुन आज गणेश उत्सवा निमित्य आज दि 03/09/2025 ला श्री पाई शिव मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या भजनी मंडळाच्या भजनाचा आनंद गावकर्यानी घेतला या भजनी मंडळात...
हिमायतनगर शहरातील ओबीसी बांधवांकडून जी.आर.ची होळी… ओबीसी समाज बांधव आक्रमक…
जिल्हा संपादक नांदेड दिनांक-04 /09/2025 ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांवर गदा आणणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात हिमायतनगर येथील ओबीसी समाजाच्या वतीने आज दि 4 सप्टेंबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारच्या जी.आर.ची होळी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हिमायतनगर तहसीलदार यांच्यामार्फत एक लेखी निवेदन देण्यात आले महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढण्यात आलेल्या जी. आर. मुळे संपूर्ण...
लोक- आंदोलनांचा परामार्श
ॲड.पुजा प्रकाश एन.M. A. L.L.M. M.A. J.M.C. लोक-आंदोलनांची तार्किक परिणती राजकारणात होते. राजकारण करायचे की नाही याला पर्याय नाही, कारण राजकारण हा युगधर्म आहे. ॴदोलनास जनसामान्यांचा पाठिंबा असल्यास ते यशस्वी होते अन्यथा काही ॴदोलने ही जनसामान्यांना वेठीस धरणारी असतात ती जरी वरकरणी यशस्वी वाटली तरी त्याचे परिणाम दूरगामी नसतात. आंदोलन योग्य कारणासाठी झाले तर प्रभावी असते, आंदोलनातील मुद्दे व मागण्या कितीही प्रभावी...
भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या वतीने भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्युज, महाराष्ट्र राज्य मो. नंबर - 8983319070 महाराष्ट्र शासनाने प्रथमच 31 ऑगस्ट हा दिवस "भटके विमुक्त दिन " म्हणुन साजरा करावा असे जाहीर केले होते. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्र उभारण्यासाठी असलेल्या अपूर्व योगदानाची दखल घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्या निमित्ताने रविवार दि. 31 ऑगस्ट दुपारी 12 वाजता भाजपा कार्यालय वसंत स्मृती,...
हेमंत शिंदे अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त जाती जमाती महासंघ यांचा समाज कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग नाशिकच्या सहाय्यक संचालक संतोष चव्हाणला दाखविला धनगरी हिसका
31 ऑगस्ट " भटके विमुक्त दिवस " नाशिक मध्ये साजरा करण्यास नकार देणाऱ्या सहाय्यक संचालकास कार्यक्रम घेण्यास पाडले भाग हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज, महाराष्ट्र राज्य मो. नंबर - 8983319070 महाराष्ट्र शासनाने 31 ऑगस्ट हा दिवस " भटके विमुक्त दिवस " म्हणुन साजरा करण्यास मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने हा दिवस साजरा करण्यासाठी विशेष आर्थिक तरतुद केल्या...
जलंब पोलीस स्टेशन येथे आज गणेश विसर्जन पुर्व शांतता कमेटी बैठक संपन्न
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब: पोलीस स्टेशन मधे आज गणेश विसर्जनाच्या पुर्व शांतता कमेटी बैठक संपन्न झाली.. जलंब पोलीस स्टेशन अर्तगत येणार्या सर्व गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना जलंब येथे बोलावुन मिरवणूकेची शांतता बाबद ध्वनिप्रदूषणा बाबद मिरवणुकी मधे होणारे वादविवाद बद्दल मंडळांणा काही सुचना व मार्गदर्शन करण्यात आले व मिरवणूका शांततेत व आनंदात पारपाडाव्या असे उत्तम प्रकारचे मार्गदर्शन सांगळे साहेब...
मतदानाच्या अधिकाराचं हनन नागरिकांची जबाबदारी आणि कर्तव्य
ॲड. पुजा प्रकाश एन.M.A.L.L.M. M.P.J.C.M. नागरीकांच्या मतदान प्रक्रिया कडे होणारया दुर्लक्षामुळे आज देशात राज्यकर्त्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या धोरणांमुळे मतदानाच्या अधिकाराचं मोठ्या प्रमाणात हनन होत आहेचं,पण नागरीकांनी या अधिकारास आपलं महत्वाचे आणि आद्य कर्तव्य न मानल्यामुळे लोकशाहीत लोककल्याणकारी राज्याच्या तत्वास सुद्धा हरताळ फासला जात आहे, मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि...
खरीप ई-पिक पाहणीचे अॅप चालत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24/08/2025 खरीप सन 2025 साठी शासनाने शेतक-यांच्या शेतातील पिकांची माहिती ई-पिक पाहणी अॅपवर प्रत्यक्ष शेतावर जाऊन भरावी अशी सुचना शासनाचे अधिकारी, कर्मचारी प्रसारीत करीत आहेत..परंतु ई-पिकपाहणी अॅप प्रत्यक्ष दर्शनी शेतावर गेल्यानंतर चालतच नाही. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतक-यांना आपल्या शेतातील पिकांची माहिती देता येत नाही. शेतक-यांने आपल्या शेतातील पिकांची ई-पाहणी केली...
शेतक-यांच मरण किती स्वस्त होऊन बसलंय
👉 *वास्तव* मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24/08/2025 अतिवृष्टीच्या विळख्यात सापडलेला शेतकरी आता मोठमोठ्या जनावरांच्या विळख्यात सापडतोय...म्हणतात *ना...देव तारी...त्याला कोण? मारी* हिमायतनगर तालुक्यातील मुगाच्या शेंगा तोडणीला सुरुवात झाली आहे. पोटा बु. येथील टोल नाक्या जवळील मुगाच्या शेतातील मुग तोडणी करणा-या महिला दैनंदिन शेतातील कामे करत असतांनाच मुगाच्या शेंगा तोडतांना त्यांना मला मोठा अजगर दिसला आहे. सुदेवाने हा अजगर मुगाच्या शेतातुन...







